| RailXpert | Bihar govt signs MOU for DPR on Patna Metro on : June 18, 2013 - 18:30:13 PM |
|
PATNA : The Bihar government has signed a Memorandum of Understanding with a consultant – Rites Ltd – for feasibility study and Detailed Project Report preparation for the proposed 30-km Patna Metro railway project, officials said today.The MOU was signed between the Rites Ltd Director (Projects) Arbind Kumar and Urban Development Secretary S Siddarth yesterday.Under the agreement, RITES Ltd will be required to submit the feasibility report by September, 2013 and DPR by December, 2013, they said.In its scope of works, the consultant will be required to identity the mass transit corridors on the basis of detailed traffic demand assessment study, topographic survey, soil survey at 500 meters interval on the proposed stretch among other measures, they said. |
| railgenie | Railways back in Karnataka’s kitty on : June 18, 2013 - 18:30:18 PM |
|
With M. Mallikarjun Kharge being allotted the Railways portfolio in the Union Cabinet reshuffle on Monday, the Ministry has returned to Karnataka after a short gap. |
| eabhi200k | Going, going gone: Havelock Bridge across Godavari on : June 18, 2013 - 18:30:38 PM |
|
The news of auctioning the historic Sir Arthur Elibank Havelock Bridge across the Godavari shortly by the Railway Board came as a rude shock to the people of Rajahmundry as well as East and West Godavari district. |
| nikhilndls | Mentally ill woman attempts suicide on rail track, rescued on : June 18, 2013 - 18:30:58 PM |
|
A 30-year-old mentally ill woman attempted to commit suicide by lying down on the railway track on the Bangalore-Hassan route on Monday morning. The woman has been identified as Kalavathi. |
| nikhilndls | 2 suspected ultras arrested with arms, amos from Lumding railway station in Dima Hasao district in A on : June 18, 2013 - 18:30:29 PM |
|
Haflong (Assam), June 18 (PTI) Two suspected insurgents with arms, ammunition and some documents were arrested from Lumding railway station in Dima Hasao district in Assam. |
| RailXpert | Bandh in AP to hit train services today on : June 18, 2013 - 18:30:48 PM |
|
The proposed ‘rail roko’ at Bahardulki between Raruli and Liliguma stations in Andhra Pradesh along the Kirandul-Kottavalasa line has prompted the East Coast Railway to effect a change in train movement. |
| RailXpert | more spots that full of water in rainy season in central railway on : June 18, 2013 - 18:31:05 PM |
|
मुंबई आणि परिसरात शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी लवकरच पाणी तुंबले. गेल्या काही वर्षांत करीरोड, परळ, चिंचपोकळी, भांडूप या जागा पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध होत्या. यंदा तेथे पाणी तुंबलेच. पण यंदा मध्य रेल्वेमार्गावर पाणी तुंबण्याच्या काही नव्या जागाही आढळल्या. मस्जिद, सँडर्हस्ट रोड, भायखळा या स्थानकांदरम्यान यंदा नव्याने पाणी तुंबले. त्याचप्रमाणे घाटकोपर, विक्रोळी या स्थानकांजवळही पाणी तुंबल्याने त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. घाटकोपर-विक्रोळी या स्थानकांबाहेर नव्याने अनेक इमारती झाल्या आहेत. या इमारतींमुळे रेल्वेमार्ग आणि रेल्वे स्थानक सखल भागांत गेले आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडल्यानंतर या स्थानकांबाहेरील रस्त्यांवर साचलेले पाणी रेल्वेप्लॅटफॉर्मवरून रेल्वेमार्गावर अक्षरश: धबधब्यासारखे पडताना यंदा मुंबईकरांनी पाहिले. रविवारच्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाताहत झाली असताना पश्चिम रेल्वे मात्र थोडय़ा उशिराने, पण चालू होती. समुद्राच्या जवळ असूनही पश्चिम रेल्वेमार्गावर कुठेही पाणी तुंबले नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या 'नालेसफाई', 'स्वच्छता', 'पावसाळ्यापूर्वीची कामे' वगैरे दाव्यांचा फोलपणा उघड झाला. पश्चिम रेल्वे सुरळीत चालू असताना मध्य रेल्वेवर ही परिस्थिती का ओढावली, याचे उत्तर देताना नवनियुक्त मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. मध्य रेल्वेवर पाणी भरले असताना पश्चिम रेल्वेमार्गावर अशी परिस्थिती नसणे, ही गोष्ट अनेक वर्षांपासून घडत आली आहे. मध्य रेल्वेमार्ग हा मुंबईच्या मध्यावर आहे. हा सखल भाग असल्याने या भागात पाणी लवकर भरते, असे राणे म्हणाले. रविवारच्या पावसामुळे रस्त्यांवरही मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे रेल्वेमार्गावरील पाणी बाहेर पडण्यास मार्ग नव्हता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुढील दीड ते दोन तासांत पाणी ओसरले होते. त्यामुळे या बाबतीत मध्य रेल्वे प्रशासनाला दोषी धरता येणार नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले. रेल्वेने केलेल्या या खुलाश्यामुळे सामान्य प्रवाशांचे मात्र समाधान होत नाही. रेल्वेने नालेसफाई केली. मात्र नाल्यातून बाहेर आलेला कचरा रेल्वेमार्गाच्या कडेलाच टाकला. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर हा कचरा पुन्हा नाल्यात जाऊन पाणी तुंबले, असे ठाण्याहून रोज प्रवास करणाऱ्या सुरेंद्र महाजन यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता या गोष्टीची सवय झाली आहे. रेल्वे प्रशासनाला मात्र प्रवाशांच्या हालअपेष्टांशी काहीच देणेघेणे नाही, अशी प्रतिक्रिया नीता साळवी यांनी व्यक्त केली. मात्र रविवारी मध्य रेल्वेने किमान उद्घोषणा करण्याचे सौजन्य दाखवत आम्हाला आश्चर्याचा धक्का दिल्याचेही त्यांनी सांगितले. |
| railenquiry | टिकट रद्द करने के नियम बदले , ट्रेन छूटने के दो घंटे बाद तक ही मिलेगा पैसा on : June 18, 2013 - 18:31:09 PM |
|
रेलवे ने टिकट रद्द करने के नियम दो माह में दूसरी बार बदल दिए हैं। इस बार नियम और सख्त कर दिए गए हैं। अब ट्रेन छूटने के दो घंटे बाद तक ही टिकट कैंसिल कराया जा सकेगा। चाहे आपने विंडो से टिकट बुक कराया हो या ऑनलाइन। नया नियम 1 जुलाई से लागू होगा। रेलवे बोर्ड ने इस संबंध में 14 जून को आदेश जारी कर दिया है। |
| greatindian | book your railway ticket without internet - ऐसे कराइए एसएमएस से रेलवे की टिकट बुकिंग on : June 18, 2013 - 19:30:03 PM |
|
अब यात्री अपने मोबाइल से भी एसएमएस के जरिए रेलवे टिकटों का आरक्षण करा सकेंगे। खास बात यह कि इसके लिए इंटरनेट की जरूरत नहीं होगी और न ही टिकट का प्रिंट आउट लेना पड़ेगा। केवल यात्रा के दौरान फोटो पहचान पत्र दिखाना जरूरी होगा। |
| Jitendar | refund to the passengers of railway, ambala, haryana - 1500 से ज्यादा यात्रियों की जर्नी पर लगा ब्रे on : June 18, 2013 - 20:00:48 PM |
|
अम्बाला. यमुना नदी के बढ़े जलस्तर की वजह से ठप हुए अम्बाला-सहारनपुर रेलमार्ग ने यात्रियों के लिए मुसीबत पैदा कर दी। रेलवे को कैंट से सहारनपुर जाने वाली कई ट्रेनें रद्द करनी पड़ी। स्टेशन पर सुबह से ही हजारों यात्री परेशान रहे। स्टेशन पर देर रात तक ऐसे हालात रहे। टिकट रिफंड करने के लिए रेलवे को मजबूरी में अलग से काउंटर खोलने पड़े। यात्रियों में रोष था कि उन्हें पूरा रिफंड क्यों नहीं दिया गया। स्थिति पर नियंत्रण के लिए कामर्शियल स्टाफ के अलावा आरपीएफ जवानों को तैनात किया गया। रिफंड कराने के लिए देर रात तक स्टेशन पर यात्रियों की कतारें लगी थी। |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|
