| greatindian | Noida metro link to cost Rs 5000 crore on : July 24, 2013 - 11:59:53 AM |
|
LUCKNOW: Chief secretary Jawed Usmani on Tuesday said the 29.5 kilometre-long rail link on the Noida-GreaterNoida route from Noida City Centre to Boraki would be made operational to provide fast and easy transportation facility to public. He said nearly Rs 5,000 crore would be spent to complete this project, which is likely to be completed by 2017.Usmani was chairing a meeting related to Noida-GreaterNoida metro rail link. He said, "To ensure that the Noida-GreaterNoidaMetrol Rail link gets operational, similar steps on the lines of those taken by states of Karnataka, Tamil Nadu, Delhi, West Bengal, Kerala and other states must be followed."Principal secretary industrial development Surya Pratap Singh said since the metro line between Noida and Greater Noida is a standalone, the implementation of the project under various expansion projects of the DMRC is not possible.He stated further that in the 179th board meeting of the Noida Authority on May 27, it was decided to form a company by New Okhla Industrial Development Authority and Greater Noida Industrial Development Authority. |
| nikhilndls | आवश्यकता असेल तरच बाहेर पडा! on : July 24, 2013 - 11:59:43 AM |
|
मुंबई |
| puneetmafia | किराणा दुकानात मिळेल रेल्वे तिकीट?- on : July 24, 2013 - 11:59:37 AM |
|
नागपूर |
| riteshexpert | - नांदेडसह 3 स्थानके उडवण्याची धमकी, ‘आयबी’च्या इशार्यांनंतर खडा पहारा on : July 24, 2013 - 09:01:02 AM |
|
नांदेड - दहशतवादी अफझल गुरू आणि अजमल कसाबला फासावर लटकावल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या असून 21 जुलै रोजी नांदेड, भुसावळ आणि जळगाव स्थानकांसह राज्यातील इतर सात ठिकाणी घातपात घडवला जाऊ शकतो, असा सुगावा गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाला लागला आहे. त्यापाठोपाठ नागपूर येथील लोहमार्ग पोलिस अधीक्षकांना त्यांनी शुक्रवारी रात्री सतर्कतेच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर नांदेडसह तिन्ही स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बॉम्बशोधक, श्वान पथकाद्वारे ठिकठिकाणी तपासणीसह पोलिस आणि आरपीएफच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नांदेडात चार प्लॅटफॉर्म असून प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तीन पोलिस असा पहारा ठेवण्यात आला आहे. दिवसात दोनदा श्वानपथकाकडून तपासणी सुरू आहे. 20 सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे हालचालींवर लक्ष आहे. निरीक्षकासह 45 पोलिस या ठिकाणी आहेत. 15 पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरपीएफ) 43 जवानांची मदत घेण्यात येत आहे. रेल्वेचे पोलिस निरीक्षक प्रशांत संपते यांनी ही माहिती दिली. |
| eabhi200k | Reconstituted divisional railway users' consultative committee holds first meeting in Palakkad on : July 24, 2013 - 09:00:58 AM |
|
MANGALORE: The meeting of newly constituted divisional railway users' consultative committee (DRUCC) was held at railway divisional office at Palakkad on Tuesday. This is 149th meeting of DRUCC. There are 19 members in the committee and they are representatives of members of parliament, chamber of commerce, merchants association, railway passenger associations, association for physically challenged, and so on. |
| riteshexpert | कॉटन ग्रीन स्थानकात सुविधांचा बोजवारा on : July 24, 2013 - 09:00:49 AM |
|
मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकावर प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. उद्घोषणा होत नसल्याने व बंद पडलेल्या इंडिकेटर्समुळे प्रवाशांचा गोंधळ रोजचाच झाला आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर एक-दोन दिवस काम सुरळीत होते, त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. उद्घोषणा करण्यासाठी पुरेसे कर्मचारीच नसल्यामुळे झालेल्या गोंधळातून चुकीच्या उद्घोषणा दिल्या जातात. तर या कर्मचा-यांच्या सुटीच्या दिवशी उद्घोषणा बंद असतात. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणा-या गाडयांच्या फलाटांवरील इंडिकेटर कायम बंदच असते तर उपनगरांकडे जाणा-या फलाटावरील इंडिकेटरवर पनवेलकडे जाणारी लावली असताना अंधेरी गाडी येते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी एकच गर्दी होते. महिला, लहान मुले आणि वृद्धांचे मोठे हाल होतात. कॉटन ग्रीन परिसरातील लोकसंख्या वाढली असताना पुरेशा प्रमाणात एटीव्हीएम मशिन्स बसवण्यात आलेल्या नाहीत. त्यातील तीनपैकी एक मशिन कायम बंद असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना तिकिटांसाठी रांगाच लावाव्या लागतात. प्रसाधनगृहाचीही वेळच्या वेळी सफाई होत नसल्यामुळे फलाटांवर दरुगधी पसरलेली असते. प्रवाशांनी याबाबत स्टेशनमास्तरांकडे तक्रार केली होती. मनुष्यबळ कमी असल्याने स्वच्छता होत नसल्याचे कारण सांगण्यात आले. कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकात उद्घोषणा न होणे हा नेहमीचा प्रकार आहे. स्थानकातील अधिका-यांकडे अनेकदा याबाबतच्या तक्रारी केल्या तरीही त्याची दखल घेतली गेलेली नाही. आम्ही काही करू शकत नाही, अशी उत्तरे दिली जातात. पुरुषांसाठीचे प्रसाधनगृह स्थानकाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे स्थानकाच्या मधोमधच दरुगधी व अस्वच्छता असते, अशी तक्रार महिला प्रवाशांनी केली. गाडय़ांच्या वेळा सांगण्यासाठी केवळ २ कर्मचारी कॉटन ग्रीन स्थानकात लोकलच्या वेळा सांगण्यासाठी केवळ दोनच कर्मचारी आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी उद्घोषणा सेवा बंद असल्याचे स्पष्टीकरण रेल्वेकडून दिले जाते. मात्र दोन्ही कर्मचा-यांचे सुटीचे दिवस सारखे नसतानाही उद्घोषणा बंद असल्याबाबत अधिका-यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगले. रेल्वेच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या स्थानकातील कार्यालयातील दोन पदे रिक्त आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आले असल्याची माहिती येथील अधिका-यांनी दिली. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून कुठलाही निर्णय न आल्यामुळे ही पदे भरण्यात आली नसल्याचेही अधिका-यांनी सांगितले. स्थानकातील छोटय़ा जागेत असलेल्या तिकीट घरासमोर रांगा लावताना प्रवाशांची गैरसोय होते. एटीव्हीएम मशिनही बंद असते. याबाबत वडाळा किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर तक्रार करण्याची सूचना येथील अधिका-यांकडून केली जाते. - अजित गोसावी, प्रवासी जुन्या एटीव्हीएम मशिनपैकी काही मशिनचा कार्यकाळ संपल्याने त्या बंद आहेत. त्याबदल्यात दोन नव्या मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. इंडिकेटर्समध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याने ते चालत नसावेत. मात्र लवकरच दुरुस्त केले जातील. तिकीट देणा-या कर्मचा-यांची पदे लवकरच भरली जातील. याबाबत कार्यवाही सुरू आहे. - नरेंद्र पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख |
| RailXpert | - हल्ल्याच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ on : July 24, 2013 - 09:00:46 AM |
|
भुसावळ- दहशतवादी संघटनांकडून 21 जुलैला हल्ल्याची धमकी मिळाल्याने भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकावर प्रवाशांच्या साहित्यांची कसून तपासणी केली जात आहे. भुसावळ रेल्वेस्थानकावर ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. |
| eabhi200k | कॉटन ग्रीन स्थानकात सुविधांचा बोजवारा on : July 24, 2013 - 09:00:35 AM |
|
मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकावर प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. उद्घोषणा होत नसल्याने व बंद पडलेल्या इंडिकेटर्समुळे प्रवाशांचा गोंधळ रोजचाच झाला आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर एक-दोन दिवस काम सुरळीत होते, त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. उद्घोषणा करण्यासाठी पुरेसे कर्मचारीच नसल्यामुळे झालेल्या गोंधळातून चुकीच्या उद्घोषणा दिल्या जातात. तर या कर्मचा-यांच्या सुटीच्या दिवशी उद्घोषणा बंद असतात. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणा-या गाडयांच्या फलाटांवरील इंडिकेटर कायम बंदच असते तर उपनगरांकडे जाणा-या फलाटावरील इंडिकेटरवर पनवेलकडे जाणारी लावली असताना अंधेरी गाडी येते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी एकच गर्दी होते. महिला, लहान मुले आणि वृद्धांचे मोठे हाल होतात. कॉटन ग्रीन परिसरातील लोकसंख्या वाढली असताना पुरेशा प्रमाणात एटीव्हीएम मशिन्स बसवण्यात आलेल्या नाहीत. त्यातील तीनपैकी एक मशिन कायम बंद असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना तिकिटांसाठी रांगाच लावाव्या लागतात. प्रसाधनगृहाचीही वेळच्या वेळी सफाई होत नसल्यामुळे फलाटांवर दरुगधी पसरलेली असते. प्रवाशांनी याबाबत स्टेशनमास्तरांकडे तक्रार केली होती. मनुष्यबळ कमी असल्याने स्वच्छता होत नसल्याचे कारण सांगण्यात आले. कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकात उद्घोषणा न होणे हा नेहमीचा प्रकार आहे. स्थानकातील अधिका-यांकडे अनेकदा याबाबतच्या तक्रारी केल्या तरीही त्याची दखल घेतली गेलेली नाही. आम्ही काही करू शकत नाही, अशी उत्तरे दिली जातात. पुरुषांसाठीचे प्रसाधनगृह स्थानकाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे स्थानकाच्या मधोमधच दरुगधी व अस्वच्छता असते, अशी तक्रार महिला प्रवाशांनी केली. गाडय़ांच्या वेळा सांगण्यासाठी केवळ २ कर्मचारी कॉटन ग्रीन स्थानकात लोकलच्या वेळा सांगण्यासाठी केवळ दोनच कर्मचारी आहेत. त्यामुळे या कर्मचा-यांच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी उद्घोषणा सेवा बंद असल्याचे स्पष्टीकरण रेल्वेकडून दिले जाते. मात्र दोन्ही कर्मचा-यांचे सुटीचे दिवस सारखे नसतानाही उद्घोषणा बंद असल्याबाबत अधिका-यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगले. रेल्वेच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या स्थानकातील कार्यालयातील दोन पदे रिक्त आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आले असल्याची माहिती येथील अधिका-यांनी दिली. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून कुठलाही निर्णय न आल्यामुळे ही पदे भरण्यात आली नसल्याचेही अधिका-यांनी सांगितले. स्थानकातील छोटय़ा जागेत असलेल्या तिकीट घरासमोर रांगा लावताना प्रवाशांची गैरसोय होते. एटीव्हीएम मशिनही बंद असते. याबाबत वडाळा किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर तक्रार करण्याची सूचना येथील अधिका-यांकडून केली जाते. - अजित गोसावी, प्रवासी जुन्या एटीव्हीएम मशिनपैकी काही मशिनचा कार्यकाळ संपल्याने त्या बंद आहेत. त्याबदल्यात दोन नव्या मशिन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. इंडिकेटर्समध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याने ते चालत नसावेत. मात्र लवकरच दुरुस्त केले जातील. तिकीट देणा-या कर्मचा-यांची पदे लवकरच भरली जातील. याबाबत कार्यवाही सुरू आहे. - नरेंद्र पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख |
| irmafia | - हल्ल्याच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ on : July 24, 2013 - 09:00:31 AM |
|
भुसावळ- दहशतवादी संघटनांकडून 21 जुलैला हल्ल्याची धमकी मिळाल्याने भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकावर प्रवाशांच्या साहित्यांची कसून तपासणी केली जात आहे. भुसावळ रेल्वेस्थानकावर ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. |
| puneetmafia | Reconstituted divisional railway users' consultative committee holds first meeting in Palakkad on : July 24, 2013 - 09:00:29 AM |
|
MANGALORE: The meeting of newly constituted divisional railway users' consultative committee (DRUCC) was held at railway divisional office at Palakkad on Tuesday. This is 149th meeting of DRUCC. There are 19 members in the committee and they are representatives of members of parliament, chamber of commerce, merchants association, railway passenger associations, association for physically challenged, and so on. |
General Discussion
|
|
PNR Predictions
|
|
Train Discussion
|
|
Feedback
|
Indian Railways News
|
